माझा बहुतेक वेळ गांधीजींची अस्पृश्यता निवारक पत्रके वाचण्यात जातो.
पत्रकांतील विचार वाचून गांधीजींच्या विचारांत केवढी तरी क्रांती घडून आल्याचे दिसून येते. *गांधीजींना आता _`आपला माणूस'_ म्हणावे. कारण ते आता आपली भाषा व आपले विचार बोलू लागले आहेत.*
अस्पृश्यांच्या हालअपेष्टांचे गांधीजींनी एका पत्रकात केलेले यथार्थ वर्णन वाचीत असता मला वाटते की _`समता'_ अगर _`बहिष्कृत भारत'_ या आपल्या पत्रातील काही लेखांचे इंग्लिश भाषांतरच जणू वाचत आहोत.
पत्रकांतील विचार वाचून गांधीजींच्या विचारांत केवढी तरी क्रांती घडून आल्याचे दिसून येते. *गांधीजींना आता _`आपला माणूस'_ म्हणावे. कारण ते आता आपली भाषा व आपले विचार बोलू लागले आहेत.*
अस्पृश्यांच्या हालअपेष्टांचे गांधीजींनी एका पत्रकात केलेले यथार्थ वर्णन वाचीत असता मला वाटते की _`समता'_ अगर _`बहिष्कृत भारत'_ या आपल्या पत्रातील काही लेखांचे इंग्लिश भाषांतरच जणू वाचत आहोत.
*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
(१४. ११.१९३२ रोजीचे बोटीवरून पत्र )
(१४. ११.१९३२ रोजीचे बोटीवरून पत्र )
- [डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा
*- शंकरराव खरात*
- पृ १७७]
*- शंकरराव खरात*
- पृ १७७]
No comments:
Post a Comment