Flash

Wednesday, 19 April 2017

इतर लेखक

‘‘ज्या पृथ्वीवर प्रत्येक पुढच्या मिनीटाला एक बालक भूखेने वा आजाराने मरते, तेथे सत्ताधाऱ्यांच्या वर्गांच्या दृष्टिने सर्व बाबी समजून घेण्याची सवय लावली जाते. लोकांनी ही परिस्थिति म्हणजे एक नैसर्गिक व स्वाभाविक परिस्थिति आहे असे समजावे म्हणून त्यांना त्याप्रमाणे विचार करण्यास शिकविले जाते. लोकानां असे वाटते की ही व्यवस्था म्हणजेच देशभक्ति आहे व म्हणून जो कोणी या व्यवस्थेस विरोध करेल त्यास देशद्रोही व परकीयांचा दलाल समजण्यांत येते. जंगली कायद्यांस पवित्रा स्वरूप देण्यांत येते व याद्वारे पराभूत झालेली माणसे स्वतःच्या परिस्थितीस नियती समजू लागतात.’’
-एदुआर्दो गलियानो (प्रसिद्ध लॅटिन अमेरिकन लेखक)

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...